Next

गणेश नाईकांवर जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:12 PM2019-07-30T15:12:14+5:302019-07-30T15:12:39+5:30

ठाणे - 2014 पासून गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. सत्ता असूनही जिल्ह्यातील अनेक महापालिकेत एकही नगरसेवक निवडून आणले ...

ठाणे - 2014 पासून गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. सत्ता असूनही जिल्ह्यातील अनेक महापालिकेत एकही नगरसेवक निवडून आणले नाही. नवी मुंबईत नाईक कुटुंबाचा विकास गणेश नाईकांनी केला. घरात बसून पक्ष चालविण्याचे दिवस गेले. गणेश नाईकांनी राष्ट्रवादी पक्ष संपविण्याचं काम केलं. हे सगळं उघड्या डोळ्याने पाहत असताना याची कल्पना मी पक्ष नेतृत्वाला दिली तरीही दुर्दैवाने माझ्याकडे पक्षाने दुर्लक्ष केलं अशी खंत राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.