Next

Maharashtra Floods : सात दिवसांनंतर कोल्हापूरातील शाळा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:43 PM2019-08-13T12:43:06+5:302019-08-13T12:43:40+5:30

कोल्हा पूर - महापुराने कोल्हा पूर जिल्ह्यात थैमान घातल्याने विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पुराचे पाणी कमी झाल्याने ...

कोल्हा पूर - महापुराने कोल्हा पूर जिल्ह्यात थैमान घातल्याने विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पुराचे पाणी कमी झाल्याने सात दिवसांनंतर कोल्हापूरातील शाळा सुरू झाल्या आहेत. (व्हिडीओ : आदित्य वेल्हाळ)