Next

भारतावर हल्ला करण्याआधी दहशतवादी दोनदा विचार करतील: शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 08:49 AM2019-03-06T08:49:22+5:302019-03-06T08:49:51+5:30

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला वायुसेनेने घेतला आहे. यामुळे यापुढे भारतावर हल्ला करण्याआधी दहशतवादी दोनदा विचार करतील, असे ...

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला वायुसेनेने घेतला आहे. यामुळे यापुढे भारतावर हल्ला करण्याआधी दहशतवादी दोनदा विचार करतील, असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी एका सभेदरम्यान सांगितले.