Avinash Narkar : अविनाश नारकर यांनी एका मुलाखतीत लहानपणी आईकडून कोणत्या गोष्टीसाठी परवानगी हवी असेल, तर काय युक्ती करायचे.याचा गमतीशीर किस्सा सांगितला आहे. ...
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक-अक्षया घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी राणादा आणि पाटलीण बाई या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची ऑनस्क्रीन जोडी फारच हिट ठरली होती. या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्यानंतर चाहते भलतेच खूश ...